Maharashtra Political News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत फेरफार झाला, असा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेतील भाषणात या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. “गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांच्या कालावधीत शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत सात हजार मतदार वाढले”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या आरोपांचं खंडण केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा