Shivsena vs BJP News : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कामाला सुरुवातही केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अंतर्गत धुसफूस होत असल्याची चर्चा रंगली आहे. यामागचे कारण म्हणजे पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांनी मागील सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी एक आदेश जारी करत किमान आधारभूत किंमत (MSP) योजना आणि पिकांच्या खरेदीसाठी नोडल संस्थांच्या निवडीतील अनियमितता अधोरेखित केली. या संदर्भात व्यापक धोरण तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा