Sharad Pawar on Atal Bihari Vajpayee Government : १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने कसं कोसळलं होतं, याबाबतचा किस्सा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितला. मतदानापूर्वी १० मिनिटांच्या ब्रेकदरम्यान भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एका खासदाराला मीच सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्यास भाग पाडलं होतं, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. त्यामुळे १९९९ मध्ये नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा