Mahayuti Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर राज्यात महायुतीने सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आलं. मात्र, सरकारमधील मंत्री आमची कामं करीत नाहीत. आलिशान कारमधून ते खाली उतरत नाहीत, अशा तक्रारी भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्या. त्यांच्या या तक्रारींची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली आहे. सरकार व पक्षात समन्वय राहावा आणि कार्यकर्त्यांची कामं मार्गी लागावीत यासाठी भाजपानं १९ मंत्र्यांसाठी स्वीय सहायकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा