नागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे उपाय करूनही यंदा सर्वच पक्षांत बंडखोरी झाली. काहींवर त्यांच्या पक्षाने कारवाई सुद्धा केली. मात्र, बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या नागपूर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी यापूर्वी निवडणुकीत यश मिळवल्याचा इतिहास आहे. यात अनेक माजी मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे. तर अनेकांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच अपक्ष उमेदवार म्हणून झाली आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रमेश बंग, विद्यमान आमदार ॲड. आशीष जयस्वाल आदींचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा