मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर करण्यापेक्षा महायुतीने महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असलेल्या नावांपेक्षा अन्य राज्यांप्रमाणे वेगळ्या नावाचाही विचार होऊ शकतो आणि काही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपने त्याच नेत्याला पुन्हा दिल्याचीही उदाहरणे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. आपल्याला मुख्यमंत्रीपद किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातच रस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा