नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील, मतदार संघातील विकास कामे, समस्या यांची मांडणी गरजेची असताना उत्तर महाराष्ट्रात अशा मुद्द्यांना केवळ ओझरता उल्लेख करून जातीय, धार्मिक विषय, एकमेकांच्या प्रमुख नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप, गद्दार-निष्ठावंत, लाडकी बहीण योजना याभोवतीच प्रचार फिरत राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, राहुल गांधी यांच्यापासून राज्यस्तरीय सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकसह जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हाणामारी, गोळीबार तसेच वादाच्या घटना घडल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा