गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला केवळ आता ४८ तास शिल्लक असून राज्याचे लक्ष लागलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत होणार असे चित्र आहे. याठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हेही शर्यतीत आहेत. त्यामुळे विजयची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा