नागपूर: विधानसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचार सर्व प्रमुख मुद्द्यांना स्पर्श करणारा ठरला, काही मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींना प्रतिसादच मिळाला नाही, तर काही मध्येच सोडून देण्यात आले. काँग्रेसने त्यांच्या प्रचाराची सुरुवात नागपूरमधून संविधानाच्या मुद्द्याला स्पर्श करून केली, पण नंतर तो टिकून राहिला नाही, भाजपने योगी आदित्यनाथांना बोलावून ‘कटेंगे तो बटेंगे’चा प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तोही लोकांना रुचला नाही. अखेर शेवटच्या टप्प्यात सोयाबीन, कापसाच्या मुद्द्याने जोर पकडला. पण त्याला उशीर झाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा