राज्यात आणि देशात आज विविध गंभीर प्रश्न आवासून जनतेच्या जीवनात भयंकर अडचणी निर्माण करीत आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्यसेवेतील दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक अन्याय यांसारखे अनंत प्रश्न आहेत जे महाराष्ट्राच्या जनतेला भेडसावत आहेत. यांचे निराकरण करून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी शासनाची असते. पण शासनकर्ते नेहमीच या जबाबदारीतून पळवाट काढताना दिसतात. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या निकराच्या लढाया सुरू झाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा