नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यात नवीन काही नाही, पण एखादा मुद्याचा प्रभाव हा निवडणुकीचा कल बदलणारा ठरू शकतो. विशेषत: हा मुद्दा जर गैरराजकीय असेल तर त्याचे प्रभाव क्षेत्र अधिक व्यापक ठरते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विरोधी पक्षाने उपसलेले ‘सोयाबीन अस्त्र’ सत्ताधाऱ्यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव कमी करू शकते, असे सध्यातरी चित्र विदर्भात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा