वर्धा, : जिल्ह्यातील चार पैकी वर्धा, हिंगणघाट व आर्वी येथे बंडखोऱी दिसून आली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर दिवस उलटला. पण या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी काहीच ‘ निरोप ‘ आला नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र आर्वीत बंडखोरी थांबविण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरूच आहे. विद्यमान आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आल्याने वावटळ उठले. केचे संतप्त आहेत. अर्ज दाखल करण्याचा ईशारा त्यांनी दिला आणि पक्षनेते हादरून गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी माजी खासदार रामदास तडस हे केचे यांना घेऊन नागपुरात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे पोहचले. तिथे अन्य काही प्रमुख नेत्यांनी केचे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा