आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असललेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचाही समावेश आहे. या पक्षाने भाजपाशी दोन हात करण्यासाठी खास रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा पक्ष प्रादेशिक अस्मितेचा आधार घेत आहे. या पक्षाकडून ‘माँ, माटी आणि माणूस’ फॉर्म्युल्याचा वापर केला जातोय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा