ढाकाबरोबरच्या पाणीवाटप चर्चेवरून केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या आठवड्यात नवी दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. या दौर्यादरम्यान बांगलादेश आणि भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक विषयांवर चर्चा झाली. या चर्चेतील एक महत्वाचा विषय म्हणजे तिस्ता नदी पाणीवाटप. तिस्ता नदी पाणीवाटपाच्या चर्चेवरून पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सोमवारी (२४ जून) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशबरोबरच्या चर्चेत आपल्याला सहभागी न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु, केंद्राने या विषयावर सल्लामसलत न केल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. १९९६ चा तिस्ता पाणीवाटप करार काय आहे? हा करार दोन देशांसाठी महत्त्वपूर्ण का आहे? ममता बॅनर्जी यांच्या नाराजीचे कारण काय? याविषयी जाणून घेऊ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा