पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. हावडा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी मेदिनीपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. युतीबाबत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी चर्चा सुरू नसून आम्ही आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. आघाडीबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा निर्णय नेमका का घेतला? याविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा