दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ५ मार्च रोजी प्रमुख विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी तसेच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. मात्र या पत्रापासून काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांनी दूर राहणेच पसंत केले. सोबतच बिहारमधील महत्त्वाचे नेते तसेच देशपातळीवर राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील या पत्रापासून दूरच राहिले. नितीशकुमार यांचा सहयोगी आरजेडी पक्षाच्या नेत्याचीही या पत्रावर सही असताना नितीशकुमार यांच्या या अलिप्ततावादी धोरणाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा