ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर मंत्रालयात बैठकांचे सत्र, हजारे यांची मनधरणी करण्याकरिता राळेगणसिद्दीला नेतेमंडळी अणि अधिकाऱ्यांची लगबग, अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ‘मॅरेथाॅन’ बैठका, त्यातून कधी तरी अण्णांचे होणारे समाधान हे सारे २००० ते २०१० या काळात मंत्रालयात अनुभवास आले होते. त्याच मार्गाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची वाटचाल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जरांगे पाटील यांच्यापुढे सपशेल नांगी टाकल्याने जरांगे-पाटील यांची गणना मंत्रालयीन वर्तुळात ‘प्रति अण्णा हजारे’ अशीच होऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा