Manoj Jarange Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे राज्यात आता महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. निवडणुकीचा निकाल लागून आज पाच दिवस झाले पण अद्यापही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही. सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात नवनिर्वाचित सरकार स्थापन होईल. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देखील मनोज जरंगे-पाटील हे चांगलेच चर्चेत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा