लोकसभा निवडणूक आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत देशातील अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आज देशात सहाव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. अशात झारखंडमधील धनबाद मतदारसंघातील डझनभर गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे धनबाद मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार हे निश्चित आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्यामुळे गावकर्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा