आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे. तब्बल सात दशकांनी प्रथमच मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. या संमेलनाचे आयोजन ‘सरहद’ या संस्थेकडून करण्यात येत आहे. संमेलनापूर्वीच राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. २१ फेब्रुवारीपासून तीन दिवस दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तालकटोरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, कारण हे ठिकाण मार्च १७३१ च्या युद्धाचे ठिकाण आहे. या युद्धात बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा