यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी नोंदवली. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या आठवडाभरानंतरच पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी (२३ जून) त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय वारसदार आणि पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले आणि पक्षातील नेत्यांना “त्याला पूर्वीपेक्षा जास्त आदर द्या” असे आवाहन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा