ईशान्येमधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकालही जाहीर झाले आहेत. या तीन राज्यांपैकी मेघालयमधील निकालाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कारण येथे कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. मेघालयमध्ये कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) पक्ष भाजपाला सोबत घेत सरकार स्थापण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी राज्यपालांकडे ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रही दिले आहे. मात्र कोनराड यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केलेला असताना तृणमूल काँग्रेसचे मुकुल संगमा यांनीदेखील आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा केल्यामुळे येथे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा