छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीबरोबरची युती तुटल्यानंतर दलित मतदान वजा होईल या भीतीने ‘एमआयएम’चा प्रचाररंग ग्रामीण भागात भगवा होत जातो, तर शहरात त्याला हिरवा साज चढतो. वजा होणारी मते हिंदू असावीत, या प्रयत्नांना सुरुवात झाल्यानंतर जलील यांचा उमेदवारी अर्ज भरताना अनेकांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्यावर ‘एमआयएम’ पक्षाची पतंग ही निशाणी रंगविण्यात आली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ॲड. असदोद्दीन ओवेसी यांच्या सभा झाल्या आहेत. पण नेहमीप्रमाणे अकबरोद्दीन यांच्या नावाची चर्चाही होताना दिसत नाही. अकबरोद्दीन हे आक्रमक नेते मानले जातात. जलील यांनी प्रचाराची रणनीती जशी गर्दी तसा रंग असे केल्याचे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा