नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि नवीन सरकारही स्थापन झाले. यंदाच्या निवडणुकीत भीषण उष्णतेची लाट पहायला मिळाली. देशातील अनेक भागांत तर पारा ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला. या भीषण उष्णतेच्या लाटेत देशातील मतदान केंद्रावर आपले कर्तव्य बजावणार्या अनेक कर्मचार्यांनी आपला जीव गमावला. यात मिर्झापूरच्या पाच होमगार्डचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या ५० ते ५५ वर्षे वयोगटातील पाच होमगार्डचा ३० ते ३१ मेदरम्यान मृत्यू झाला. या काळात उष्णतेचा पारा ४६ अंशांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यांच्या मृत्यूस एकूण व्यवस्था जबाबदार असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा