केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२४-२५ साठी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे त्यांनी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही लोकप्रिय घोषणा केलेली नाही, तसेच त्यांनी कर रचनेतही कोणताच बदल केलेला नाही. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी बराच वेळ मोदी सरकारने केलेली कामं सांगण्यात घालवला. तसेच २०४७ पर्यंत भारताला विकासित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या अर्थसंकल्पानंतर मोदी सरकारला २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास आहे की काय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा