कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेचा फटका शेजारच्या गजापूर, मुस्लिमवाडीला बसून हे अवघे गाव भर पावसात पेटत राहिले. इथला प्रकार आता थांबला असला तरी राजकीय चिखलफेकीचा धुडघूस मात्र सुरूच आहे. आरोप -प्रत्यारोपाच्या गदारोळात मूळ प्रश्नाचे गांभीर्य हरवत चालले आहे. पुढील काळात हा प्रश्न राजकीय पातळीवर तापत राहील अशी व्यवस्था सर्वपक्षीय राजकारण्यांनी चालवली असल्याने त्याची राजकीय धग धुमसत राहील असेच दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा