सत्तर वर्षांहून अधिक काळ केंद्र आणि राज्यात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला निवडणूक राजकारणातील अपयशामुळे गेल्या काही वर्षांत वाईट स्थितीतून जावे लागत आहे. मात्र तरीही या पक्षातील नेत्यांना त्यांची पक्षावरील पकड सुटू नये, असे कायम वाटत असते. ज्यांना जनमानसात स्थान नाही ते दरबारी राजकारणात तरबेज असतात. ते दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून जनमानसात स्थान असलेल्या नेत्याचे पाय ओढण्याचे प्रयत्न करतात. काँग्रेसमधील हे चित्र पारंपरिक आहे. त्याचा नवा प्रयोग सध्या नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा