लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी सभा घेऊन विरोधकांवर टीकास्त्र डागत आहेत; तर दुसरीकडे, विरोधकही मोदी सरकारविरोधात जोरदार प्रचार करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच एका सभेत काँग्रेसवर केलेली टीका सध्या चर्चेचे कारण ठरली आहे. “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुले असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असे विधान त्यांनी केले आहे. अर्थातच, पंतप्रधान मोदी या विधानाद्वारे देशातील मुस्लिमांविषयी बोलले आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा देशातील जनतेच्या कमाईवर डोळा असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा