जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अमळनेरमधील आमदार अनिल पाटील यांनी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. त्यांनी स्वतः त्याविषयीचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. अनिल पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची नाराजी परवडणारी नसल्याचे लक्षात घेत अजित पवार गटाने आमदार पाटील यांची नाराजी उशिरा का होईना दूर करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना पक्षात मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा