केंद्र सरकारमध्ये सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहिरात काढली होती. मात्र, हा निर्णय आता केंद्र सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने एक पाऊल मागे घेतले असल्याचे बोललं जात आहे. महत्त्वाचे या निर्णयाला एनडीएतील घटक पक्षांकडूनही विरोध करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. या निर्णयामुळे एडीएमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा