काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार शशी थरूर याचं भवितव्य मतदान पेटीत कैद झालं. २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी निवडणूक लढवली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे बिगरगांधी नेत्याकडे गेल्याने काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाचं महत्त्व कमी होईल किंवा त्यांच्या शब्दाला फार किंमत राहणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा