मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’त काहीशी अस्थिरता निर्माण झाली आहे. या आघाडीतील घटक पक्ष आता काँग्रेसचे नेतृत्व झुगारून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ७ डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र, अनेक नेत्यांनी या बैठकीला येऊ शकणार नसल्याचे सांगितल्यामुळे ही बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. असे असतानाच आता इंडिया आघातील पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दल (जदयू) आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अनुक्रमे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी हे नेते पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असा दावा करीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा