शनिवारी (१३ जानेवारी) इंडिया आघाडीची दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वाची बैठक झाली. काही नेते वगळता आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख नितीश कुमार यांनी समन्वयकाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. सर्वांची सहमती होत नाही तोपर्यंत ही जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी ही भूमिका नेमकी का घेतली? नितीश कुमार यांच्या मनात नेमके काय आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा