राज्यात १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी काँग्रेसने रविवारी बिहारमधील आपल्या सर्व आमदारांना हैदराबादला पाठवले आहे. भाजप पक्ष फोडण्याच्या प्रयत्न करीत असून, काँग्रेस सावध असल्याचे पक्षाने म्हटले आहे. एका मुलाखतीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी आमदारांना वेगळे का ठेवले? राज्यात जागावाटपाची चर्चा का केली? नितीश कुमार यांची इंडिया आघाडीतून बाहेर पडणे हे एक प्रकारे चांगले आहे,” असे त्यांना का वाटते? याबद्दल ते सविस्तर मुलाखतीत बोलले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा