आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपल्यामुळे देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करायचेच, असा चंग विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी केला आहे. भाजपाशी फारकत घेऊन बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला(आरजेडी) सोबत घेणारे संयुक्त जनता दल पक्षाचे नितीशकुमार हेदेखील याच प्रयत्नात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील चेहरा म्हणूनही त्यांना अनेकजण पाहतात. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून विरोधकांनी एकत्र यायला हवे असे म्हणणाऱ्या नितीशकुमार यांच्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसची भूमिका आणि पुढाकार का महत्त्वाचा आहे? हे जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा