राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आसाममध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपाचे काही कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या यात्रेत भाजपाचे झेंडे घेऊन दाखल झाले होते. तसेच राहुल गांधी यांना श्रीमंत शंकरदेव यांच्या बाट्राद्राव थान येथे जाण्यासही परवानगी नाकारली आली. याबरोबरच मंगळवारी त्यांना गुवाहाटी पोलिसांबरोबर संघर्षही करावा लागला. दरम्यान, यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मात्र, या दोघांमधील हा वाद काही नवा नाही, यापूर्वी अनेकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी राहुल गांधी यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा