आजपासून (१९ सप्टेंबर २०२३) नव्या संसद भवनाच्या इमारतीमध्ये संसदेच्या कामकाजाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आठ वेळा खासदार राहिलेल्या आणि तीन दशकांची संसदीय कारकीर्द असलेल्या सुमित्रा महाजन यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने संवाद साधला. महाजन १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या; तसेच आजवर त्यांनी वेगवेगळ्या पंतप्रधानांसह काम केले आहे. संसदीय कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून राजकारणात कसे कसे बदल होत गेले, याचा ऊहापोहही त्यांनी केला आहे. संसदेची नवी इमारत ही जुने आणि नवे यांना जोडणारी दुवा ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलेले विचार प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे :
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा