मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याने शिंदे सरकारने अक्षरश: सुटकेचा निश्वास टाकला. पुढील दोन महिन्यांत मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. एक प्रकारे सरकारने जरांगे पाटील यांच्यापुढे सपशेल माघारच घेतली. यामुळे या लढाईत जरांगे-पाटील की सरकार कोण जिंकले याचे विश्लेषण केल्यास जरांगे पाटील यांनी सरकारला नमविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा