नाशिक : पक्ष स्थापनेनंतर २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ साली मात्र रिंगणातून माघार घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत मनसे आपला पहिला खासदार लोकसभेत पाठवण्यासाठी लढणार की नाही, याविषयी रहस्य अजून कायम असले तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणात पक्ष नव्याने संधी धुंडाळत आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आपले पत्ते उघड न करता कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रणनीती ठेवत मनसे भाजपशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे अधोरेखीत झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा