नाशिक – तळपत्या उन्हात ग्रामीण भागात सध्या उन्हाळ कांदा काढणी आणि त्याच्या प्रतवारीचे काम प्रगतीपथावर आहे. बहुसंख्य मतदार कांदा उत्पादक असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपसूकच कांदा हाच प्रचारात मुख्य मुद्दा झाला आहे. महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या खळ्यावर शेतकरी, शेतमजूर महिलांची भेट घेऊन याप्रश्नी पाच वर्षातील सरकारची कामगिरी मांडून नाराजी दूर करण्यासाठी धडपडत आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे बाजार समित्यांमध्ये कांद्याची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अस्वस्थतेचे रुपांतर मतांमध्ये करण्याच्या प्रयत्नात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा