विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीची शुक्रवारी (१ सप्टेंबर) सांगता झाली. या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, सपा, आरजेडी, जेडीय, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट), अशा महत्त्वाच्या पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावर अनेक पक्षांत मतमतांतर असल्याचे समोर येत आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर प्राधान्याने चर्चा व्हावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची मागणी होती. मात्र या बैठकीत जागावाटपावरून तोडगा काढण्यासाठी निश्चित तारीख न ठरवल्यामुळे त्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा