माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला होता. इ पलानीस्वामी यांची पक्षाच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती; तर सहसमन्वयकाचे काम पाहणारे ओ पनीरसेल्वम यांची पक्षविरोधी कारवायांबद्द्ल हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाचे प्रमुखपद मिळावे यासाठी ओ पनीरसेल्वम यांनी न्यायालयाचे दार ठोठावले; परंतु पक्षाच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि त्यांची मागणी फेटाळली. परंतु, आता आगामी लोकसभा निवडणुकीत ‘खरे ओपीएस’ कोण हे सिद्ध करण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागणार आहे. कारण- रामनाथपुरम मतदारसंघात एकाच नावाचे पाच उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा