संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या भव्य इमारतीचे उदघाटन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र कडाडून टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले की, ज्या महापुरुषांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान दिले, त्या महापुरुषांचा हा सर्वोच्च अवमान आहे. तर काही विरोधकानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच उदघाटन का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत, कायदेमंडळाचे नाही, असा सूर काही विरोधकांनी लावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा