काँग्रेस नेते राहूल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. साडेतीन हजार किलोमीटरच्या या यात्रेसाठी देशभरातील १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. या पदयात्रेतून भारत समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा