मोहन अटाळकर
अमरावती : आमदार बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारने केला खरा, पण अद्यापही बच्चू कडू समाधानी नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कोणत्याही आघाडीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगून त्यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. मतदार संघातील प्रस्थापित विरोधी भावना दूर करण्याची आणि स्वत:च्या प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्ताराची त्यांची महत्वाकांक्षा प्रकर्षाने समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा