वसई- निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ बघायला मिळते. पण मीरा भाईंदर शहरात देखील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय चढाओढ लागली आहे. मात्र ही चढाओढ कुठल्या श्रेयवादाची नाही तर भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रम करण्याची आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला धार्मिक रंग चढला असून राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक प्रवचन, सत्संगाचे कार्यक्रम करण्यात येत आहे. गीता जैन, प्रताप सरनाईक यांनी भव्य धार्मिक उत्सवांचे आयोजन केले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माजी आमदार यांनी देखील सत्संगाच्या कार्यक्रम जाहीर केला. या धार्मिक सोहळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा