कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती घराण्यातली श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक वलयांकित बनली असताना हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. कधी गादीचा वारसदार असा वादग्रस्त मुद्दा पुढे आणला जात आहे तर कधी मान गादीला मत मोदीला असे म्हणत विरोधकांकडून हवा तापवली जात आहे. गादी ही कोल्हापूरची अस्मिता असल्याने जनता या बाजूनेच उभी राहील, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा