पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित निकालानंतर राज्यात चर्चेत आलेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापले आहे. वाड्यांनी गजबजलेल्या या मतदार संघाच्या परिसरात अद्यापही सुमारे १५ हजार वाडे तग धरून असून, वाड्यांच्या पुनर्वसनाबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ही लढाई मतदार संघापुरती मर्यादित न राहता शहरातही त्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे कसब्यापासून भाजप आणि काँग्रेसने आगामी निवडणुकांच्या लढाईची रंगीत तालीम सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा