अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर भाजपचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील परंपरागत वादाला पुन्हा नव्या मुद्याच्या आधारे धुमारे फुटले आहेत. आता त्याला निमित्त घडले आहे ते संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अतिरिक्त जिल्हा तहसील कार्यालय करण्याचे आणि त्याच्या कार्यक्षेत्रात कोणती गावे जोडायची याचे. नागरिक आणि प्रशासकीय पातळीवरील सोय-गैरसोयीपेक्षा हा विषय राजकीय वादात अधिकाधिक गुरफुटू लागला आहे. एखाद्या विषयाने दिलासा मिळण्याऐवजी त्या मुद्याने राजकीय वळणे घेतली की तो कसा कुरघोडीचा बनतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा