काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्री आवास योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करत केंद्रीय पथकाने पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. या मुद्द्यांवरून आधीच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मनरेगा योजनेच्या निधीवरून पश्चिम बंगालमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक या योजनेचा निधी रोखून धरला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेससह नरेगा संघर्ष समितीने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा